राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द, नव्याने जाहीर होणार.
24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता पण आता रद्द करण्यात आले आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई!-->!-->!-->!-->!-->…