वर्ध्याच्या सत्याग्रही घाटात द बर्निंग कार, चिमुकल्या सह तिघांचे जीव वाचले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. १० एप्रिल: वर्धा जिल्ह्यातील तळेगांव शामजीपंत या गावातील सत्याग्रही घाटात एक कार जाळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. MH 33 व 0950 क्रमांकाची कार!-->!-->!-->…