Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

गडचिरोलीला मॉडल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे नियोजन करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे रोलमॉडेल बनविण्याच्या दिशेने शासनाने ठोस पावले उचलली असून, स्थानिक गरजांची पूर्तता व शाश्वत विकासाच्या उद्देशाने सुसंगत व…

आरमोरी पोलीसांची सु्गंधित तंबाखु विक्रेत्यांवर कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी: महाराष्ट्र शासनाने सुगंधीत तंबाखु विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतांना सुध्दा गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणात सुगंधीत तंबाखुची विक्री व वाहतुक…

एसटीची केलेली दरवाढ मागे घ्या, ही गरीब जनतेची लूट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर :- एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी…

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली :जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली आणि युथ फॉर जॉब फाऊंडेशन गडचिरोली यांच्या…

नेहरू युवा केंद्राद्वारे ५० युवक हैदराबादला रवाना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : "आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाद्वारे तुम्हाला विविध क्षेत्रातील उच्च मान्यवरांशी भेट घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला भेटलेले व्यक्तिमत्व आणि त्यांची…

सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : ॲड. आशिष जयस्वाल, सह पालकमंत्री राज्याचे, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री यांचा गडचिरोली जिल्हा दौरा कार्यक्रम…

गडचिरोली पोलिसांची अवैध दारू वर मोठी कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली:  जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अंकुश लावण्यासाठी  काल दि. 23 जानेवारी रोजी महेश…

आदिवासी लाभार्थी केंद्रबिंदू ठेवून काम करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : दुर्गम भागातील प्रत्येक गावासाठी रस्ते, पूल व स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी काल दिले.…

सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, आधी आश्वासन दिले आता पळ काढू नये

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नागपूर - महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी मोठी आश्वासन दिली. आता सरकार आल्यावर मात्र सरकार बेइमानी करत आहे. लाडक्या बहिणींना अपात्र केले जाते आहे तर दुसरीकडे शेतकरी…

शेतकऱ्यांच्या शेतजमीनी बळजबरीने भूसंपादन करणे थांबवा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा, प्रकल्प, उद्योगधंदे नव्याने येवू पाहत आहेत, ही बाब स्वागतार्ह असली तरी या पायाभूत सुविधा, प्रकल्प, उद्योगधंद्या करीता…