Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजाणी करा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : राज्यात दूध भेसळ हा महत्त्वाचा प्रश्न असून दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी…

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित दिव्यांग कल्याणाचे धोरण तयार करा – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई : दिव्यांग हा आपल्या शारीरिक व्यंगामुळे समाजात अनेक वेळा हीनतेच्या भावनेचा अनुभव घेत असतो. अशावेळी दिव्यांगाना सर्वतोपरी मदत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात…

वेलगुरात संस्कृतीक कला गुणांची उधळण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी : समाजात कला संस्कारयुक्त कलावंत व खेळाडू घडविण्यासाठी शालेय जीवनात वेलगुर मधील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांची उधळण करून…

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई: – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

नदी प्रदुषण कमी करण्यासाठी नद्यांचे पाणी तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारावी – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई: - राज्यातील नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात…

नाटक सामाजिक प्रबोधनाचे सशक्त आणि प्रभावी माध्यम- सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्राचार्य डॉ.सदानंद बोरकर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला.…

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत…

आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व जंगलव्याप्त आहे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अती दुर्गम भागात आरोग्य सेवा देत असताना अडी अडचणींना तोंड द्यावे लागते…

माओवाद प्रभावित अतिदुर्गम भागातील नवनिर्मित पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात 150-200 नागरिकांच्या…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत…

गडचिरोलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या.…