लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई : राज्यात दूध भेसळ हा महत्त्वाचा प्रश्न असून दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई : दिव्यांग हा आपल्या शारीरिक व्यंगामुळे समाजात अनेक वेळा हीनतेच्या भावनेचा अनुभव घेत असतो. अशावेळी दिव्यांगाना सर्वतोपरी मदत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी : समाजात कला संस्कारयुक्त कलावंत व खेळाडू घडविण्यासाठी शालेय जीवनात वेलगुर मधील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांची उधळण करून…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई: – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई: - राज्यातील नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला.…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व जंगलव्याप्त आहे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अती दुर्गम भागात आरोग्य सेवा देत असताना अडी अडचणींना तोंड द्यावे लागते…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या.…