Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Agriculture

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेळीपालन :पशू वैद्यकीय अधिकारी डॉ महेश कापगते यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्कगडचिरोली:-11फेब्रुवारी शेतीला उद्योगधंदा मानून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची साथ मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होईल यात शंका नाही असे

जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांचे बील मिळता मिळेना !

जिल्ह्यातील लहान कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ.जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची कंत्राटदारांची मागणी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि ०९ फेब्रुवारी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान विषयक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 19 जानेवारी :  सन २०२० च्या माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे शारिरीक पक्वतेच्या

स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातुन महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत

धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट

४० किलो वजनाच्या गोणीत ४१ किलो धान्य टाकून प्रती गोणीतून १ किलो ची लुट . खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन ठेवण्याची तरतूद असतांना जून्याच मापाने

शेतकऱ्यांना थेटमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करा

विकेल ते पिकेल’ आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे निर्देश लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार जाणीवपुर्वक

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणी केंद्र सरकारच्या कायद्या विरोधात पाठींबा देण्यासाठी अमरावती, वाशिम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती / वाशिम १७ डिसेंबर :- केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करुण

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं – केंद्रीय कृषीमंत्री

सरकार चर्चेसाठी तयार केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे शेतकऱ्यांना आवाहन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क दिल्ली डेस्क 11 डिसेंबर :- केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी

शरद पवारांचे पत्र १६५ पानाचे असतांना फक्त दोनच पानाचे पत्र सोशल मीडियावर दाखवून भाजपकडून दिशाभूल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क ०८ डिसेंबर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एपीएमसी संदर्भातील ते पत्र १६५ पानाचे असून त्यातील दोनच पान  दाखवून भाजपाकडून दिशाभूल केली जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत शेतकऱ्याच्या विविध समस्या संदर्भात तहसिलदारानां दिले निवेदन

वरोरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांचा पुढाकार . वरोरा ०७ डिसेंबर :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष