Browsing Category
Agriculture
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेळीपालन :पशू वैद्यकीय अधिकारी डॉ महेश कापगते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्कगडचिरोली:-11फेब्रुवारी
शेतीला उद्योगधंदा मानून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची साथ मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होईल यात शंका नाही असे!-->!-->!-->…
जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांचे बील मिळता मिळेना !
जिल्ह्यातील लहान कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ.जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची कंत्राटदारांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि ०९ फेब्रुवारी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार!-->!-->!-->!-->!-->…
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान विषयक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 19 जानेवारी : सन २०२० च्या माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे शारिरीक पक्वतेच्या!-->!-->!-->…
स्मार्ट प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातुन महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पांतर्गत!-->!-->!-->…
धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुट
४० किलो वजनाच्या गोणीत ४१ किलो धान्य टाकून प्रती गोणीतून १ किलो ची लुट .
खरेदी केंद्रावर ईलेक्ट्रॉनिक वजन ठेवण्याची तरतूद असतांना जून्याच मापाने!-->!-->!-->…
शेतकऱ्यांना थेटमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करा
विकेल ते पिकेल’ आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार जाणीवपुर्वक!-->!-->!-->!-->!-->…
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणी केंद्र सरकारच्या कायद्या विरोधात पाठींबा देण्यासाठी अमरावती, वाशिम…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती / वाशिम १७ डिसेंबर :- केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करुण!-->!-->!-->…
शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं – केंद्रीय कृषीमंत्री
सरकार चर्चेसाठी तयार केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे शेतकऱ्यांना आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली डेस्क 11 डिसेंबर :- केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी!-->!-->!-->!-->!-->…
शरद पवारांचे पत्र १६५ पानाचे असतांना फक्त दोनच पानाचे पत्र सोशल मीडियावर दाखवून भाजपकडून दिशाभूल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ०८ डिसेंबर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एपीएमसी संदर्भातील ते पत्र १६५ पानाचे असून त्यातील दोनच पान दाखवून भाजपाकडून दिशाभूल केली जात आहे!-->!-->!-->…
राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत शेतकऱ्याच्या विविध समस्या संदर्भात तहसिलदारानां दिले निवेदन
वरोरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांचा पुढाकार .
वरोरा ०७ डिसेंबर :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष !-->!-->!-->!-->!-->…