Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Blog

रवीची ‘सोशल’ इंजिनिअरिंग !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, तरुणाईची दिशा भटकवणारा हा अस्वस्थ काळ. पदव्यांची कागदपत्रं घेवून 'पॅकेज'च्या मागे कार्पोरेट दुनियेत शिरणारी भरभक्कम आहेत. त्यात संवेदनेची भाषा बोलणारे गडप होत…

आता आंबेडकरवाद नव्याने सांगण्याची गरज – डॉ. बबन जोगदंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड दि, २३ में :- वामनदादांनी पायी प्रवास करून गाण्यांच्या माध्यमातून समाजात आंबेडकरवाद रुजविला. काही लोक बाबासाहेब म्हटलं की प्रसंगी जीव द्यायला तयार होतात तर…

खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बल्लारपूर दि.१७ :- कधीकाळी 'खांडक्या बल्लाळशाहा' राज्याने निर्माण केलेले हे शहर अलिकडे परप्रांतीय गुंडाच्या साम्राज्यात गेल्याचे चित्र एकामागून- एक अश्या वाढत्या…

राहूल गांधी आणि हिंदुत्वाच्या मांडणीतील गोंधळ – ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नुकतीच राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्व यांची वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न आणि उद्देश जरी चांगला असला, तरी त्यात गफलत आहे. ती दूर…

लक्ष्मीपूजन कि कर्जलक्ष्मीपुजन ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  - गंगाधर मुटे आर्वीकर. आपल्या हाती असलेला पैसा आपला केव्हा असतो ? जेव्हा सर्व देणे देऊन झाले, कर्ज चुकता करून झाले, दुकानांची उधारी फेडून झाली..म्हणजे सर्व…

तुम्हाला खरंच देश वाचवायचा आहे का ? – फक्त एवढं करा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण आपला देश जवळ जवळ तुमच्या - माझ्या हातातून गेल्यासारखा आहे. आपल्याला शेवटची संधी २०२४ ला मिळणार आहे. त्याआधी उत्तरप्रदेश मधील जनतेला…

रत्नाकर गायकवाड यांनी लिहलेल्या गोयंका गुरुजीवरील पुस्तकांचे डॉ.शा.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रकाशन.

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी 'द पाथ ऑफ सद्दधम्मा.. वुईथ गोयंका गुरुजी आणि 'सद्दधम्माच्या मार्गावर..- गोयंका गुरुजींच्या सानिध्यात' या विषयावर मराठी आणि इंग्रजीत लिहिले पुस्तक .

काजव्याचा सुर्यप्रकाश : गोपाल शिरपूरकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  काही माणसं मनस्वी कलावंत असतात. प्रसिद्धी पराड:मुख असतात. सभोवतालच्या जगाचं अवलोकन करत असतांना ते संयमाने त्यांच्या नोंदी घेतात. आत्ममग्नतेचा गुणधर्म रुजवून…

एकविसाव्या शतकालाही ‘भानामती’ पोखरतेय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, - अविनाश पोईनकर एकविसावे शतक विज्ञान-तंत्रज्ञानासोबत आधुनिक विचारधारा रुजवणारे, मानवी प्रगतीचे विश्व व्यापक करणारे असल्याचे ढोल आपण पिटतो. समाज हा अनिष्ट…

वर्षावास आणि गौतम बुद्धांचे जीवन…..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्षावास भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील अनेक घटनांशी निगडीत आहे. हा वर्षावास आषाढ पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बौध्द धम्मात वर्षावासाला…