Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Agriculture

कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस यांनी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि…

गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा उपमुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहमदनगर : गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

शेतक-यांनो! केवळ १ रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. २१ : खरीप हंगाम २०२४ करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे. केवळ १ रुपये…

शेतकऱ्यांनी अनधिकृत एच टी बी टी बियाणे खरेदी करू नये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,दि.१०: शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले…

बियाणे-खते-कीटकनाशक संबंधित अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.१०: बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करते वेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.…

पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र संस्थेचे सभा, शिवारफेरी व जल व्यवस्थापन आराखडा कार्यक्रम आयोजित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२६ : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत देवलमरी अंतर्गत येत असलेल्या नंदीगाव येथे अतीप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प महाराष्ट्र संस्थेचे सभा व शिवारफेरी आणि जल…

आदिवासी विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारा विरोधात शेतकरी आक्रमक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, दोन दिवसात खात्यात रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.. भात खरेदी केली,मात्र मोबदला नाही...शेतकरी कर्ज फेडणार कसे..? शेतकऱ्यांची होळी देखील…

अवकाळी वादळी पावासामुळे मंदिराच्या शेडवर कोसळले झाड, चौघांचा मृत्यू, १२ जणांना वाचवले,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अकोला ९ एप्रिल : राज्यभरात  सध्या अवकाळी वादळी पावासानी कहर माजविला असून  पावसामुळे शेतकऱ्यांचे फार  मोठे नुकसान झाले आहे. आज अकोल्यातही अवकाळी पावासाने हजेरी…