Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Maharashtra

सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश- यू. पी. एस. मदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 04 जानेवारी:- सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व

अहेरी तालुक्यात निवडणूक प्रक्रियेतील सर्वांचीच होणार कोरोना चाचणी – तहसीलदार ओंकार ओतारी यांची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ०४ जानेवारी: अहेरी तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जातो. राजनगरी अशी अहेरीची ख्याती आहे. जिल्ह्याचे राजकारण राजनगरी अहेरीच्या समावेशाशिवाय

दिल्लीतील किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य किसान सभेची टीम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी, ३ जानेवारी :- दिल्ली-यूपी बॉर्डरवर 26 नोव्हेंबर 2020 भारतील अनेक शेतकरी ३७ दिवसापासून किसान बिल चा विरोधात आंदोलन करत आहे. संध्या थंडी आणि पाऊसात पण सिंधू

ग्रामीण भागातील निवडणूक मधुन अंगठा बाहदर होणार हद्दपार.

उमेदवार करिता सातवी पास असल्या बाबतीत अट जाहीर केले आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई  डेस्क ३ जानेवारी :- जिल्हा तसेच तालुका मधिल स्तरावर ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे.

3 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रात जिल्हावार सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण - राज्यात आज ०३ जानेवारी रोजी एकूण ५४,३१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गडचिरोली जिल्हयात 15 नवीन कोरोना बाधित तर 35 कोरोनामुक्त

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 102 जणांचा मृत्यू. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.03 जानेवारी :- आज जिल्हयात 15 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

चंद्रपूर जिल्ह्यात आज तीन मृत्यूसह, 46 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह

गत 24 तासात 57 कोरोनामुक्त. आतापर्यंत 1,78,398 नमुन्यांची तपासणी. 389 बाधित उपचार घेत आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 3 जानेवारी :- जिल्ह्यात मागील 24 तासात 57 जणांनी

सावित्रीबाई बरोबर ज्योतिबा घडणेही महत्वाचे- यशोमती ठाकूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती डेस्क 03जानेवारी:- मुलींनी सावित्रीबाई बनण्याबरोबरच मुलांनाही ज्योतीबा बनवणे आवश्यक आहे. त्यांनी महिलांना मान सन्मान दिला पाहिजे, सावित्रीबाई होत्या

१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती!

12 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर, तर दहावीची 1 मेनंतर, शिक्षणमंत्र्यांची माहिती दिली. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 03जानेवारी:- कोरोनाचं संकट अजूनही नियंत्रणात आलेलं नसताना आता

विद्यार्थ्यांनी घेतली वसुंधरा रक्षणाची शपथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ३ जानेवारी: राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत हरित ई-शपथ (ई - प्लेज) हा उपक्रम