Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

National

आई, मी चोर नाही… चिप्सच्या पिशवीमागे हरवले एक बालपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोलकाता : "आई, मी चोर नाही. मला कुरकुरे खूप आवडतात..."एका निरागस मुलाच्या चिठ्ठीतले हे शेवटचे शब्द. शब्द नाहीत, तर अंतःकरण विदीर्ण करणारा हुंदका आहेत. पश्चिम…

“अबुझमाडमध्ये निर्णायक कारवाई ; बसवराजूसह २७ नक्षलवादी ठार, जवान शहीद”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर/रवि मंडावार,  गडचिरोली: छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात बुधवारी सुरक्षा दलांनी मोठं अभियान राबवत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान…

वक्फ कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत केंद्राची भूमिका स्पष्ट : “वक्फ हा इस्लामचा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली, दि. २१ : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट…

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून मोठी माहिती समोर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना…

बीजापूरमध्ये नवा इतिहास; १४ इनामी नक्षलवाद्यांसह २४ माओवादी आत्मसमर्पित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  बीजापूर, १ मे – छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या मालिकेत पुन्हा एक मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. पूर्वी बस्तर डिव्हिजनमधील…

ATMमधून ₹100 – ₹200 च्या नोटांबाबत RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई : देशातील सामान्य नागरिकांना व्यवहार करताना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे ₹100 व ₹200च्या नोटांची कमतरता. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) हा प्रश्न…

नक्षलवाद्यांकडून बीजापूर-तेलंगणा सीमावर्ती भागातील लष्करी मोहीम तात्काळ थांबवण्याची विनंती. शांतता…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सुकमा: उत्तर पश्चिम बस्तर विभागातील नक्षल चळवळीचे प्रभारी रूपेश यांनी एका प्रेस नोटद्वारे राज्य आणि केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांनी बीजापूर…

लठ्ठपणा या वाढत्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांकडून देशभरातल्या १० व्यक्तींची निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. काल झालेल्या मन की बातच्या…

शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचं जागतिक वारसामध्ये नामांकन करण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसमध्ये

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांचं एक…