Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले ‘हे’ महत्वाचे निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 23 ऑगस्ट :-  राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मुरुगाव-मालेगाव जंगल परिसरात हत्तींची एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २३ ऑगस्ट:  जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरुगाव- मालेगाव जंगल परिसरात पुन्हा एकदा हत्तींची एन्ट्री झाली आहे.ओरिसा राज्यातून हा हत्तींचा कळप आल्याचे…

सायबर युनिट अधिक सक्षम करणार – देवेन्द्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ३२ ऑगस्ट  : राज्य पोलीस दलाच्या सायबर युनिटमधील यंत्रणा अद्ययावत असून मनुष्यबळ देखील प्रशिक्षित आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान हे सतत बदलत असल्याने या…

“महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २२ ऑगस्ट :  महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे.…

अहो , आश्चर्यम … नाल्यात वाहून गेलेली मुलगी उत्तरप्रदेशात सापडली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नालासोपारा, दि. २२ ऑगस्ट: १०  दिवसांपूर्वी संपूर्ण वसई तालुक्यात धुवांधार पाऊस झाला. गटार - व्हावू लागले . अशाच एका नालासोपारा पूर्वेकडील धानिव बाग परिसरातील नाले…

गडचिरोलीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २२ ऑगस्ट: शाळक विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली…

३ दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही! पोलिसांची डोळेझाक, महावितरणचा गलथान कारभार; तनिष्का कांबळेला न्याय…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २१ ऑगस्ट: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी ठरलेल्या तनिष्का कांबळे ( वय - १५ वर्षे ) हिला मृत होऊन ३ दिवस झाले तरीही अद्यापपर्यंत कुणाविरुद्धही गुन्हा…

नगर परिषद समांतर कार्यालय प्रकरणात गुन्हा दाखल नाही ; तक्रारीला तीन वर्षे झाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २१ ऑगस्ट : पालघर नगर परिषदेचे स्वतंत्र समांतर कार्यालय स्थापन केल्याचे उघडकीस येण्याच्या घटनेला तीन वर्षांचा कालावधी उलटला असला तरीही आजवर या प्रकरणात…

अतिवृष्टीमुळे वर्ध्याच्या भिवापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्ध्या 20 ऑगस्ट :-  वर्ध्यातील भिवापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीला शेतकरी पाहू शकला नाही. झालेले नुकसान मिळणाऱ्या मदतीने देखील भरून निघणारे…

पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली जन्मदात्या आईची हत्या..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर  अहेरी (गडचिरोली) 19 ऑगस्ट :-  अहेरीत एका महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. निर्मला चंद्रकांत आत्राम असे हत्या झालेल्या…