भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून जनतेच्या चिंतेची यात्रा – जयराम रमेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नांदेड, 09 नोव्हेंबर :- भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत…