शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती, दोन शेतकरी आत्महत्यांनी हादरले वर्धा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा 18 ऑगस्ट :- वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जे पेरले ते उगवले पण अतिवृष्टीमूळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच उगवलेले पिकच पाण्यात…