Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

May 2021

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी-६० जवानासोबत झालेल्या चकमकीत १३  जहाल नक्षलवाद्यांना…

Tauktae Cyclone: मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रत्नागिरी, 21 मे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांनी वादळाचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. रत्नागिरीत तौत्के…

गडचिरोली जिल्ह्यात आज 379 कोरोनामुक्त, 204 नवीन कोरोना बाधित तर 13 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 21 : आज जिल्हयात 204 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 379 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

अहेरी पोलीसांचे धाड मोहीम; विना मास्क दुकानदारांवर दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. जीवनावश्यक वस्तू विकण्यास दुकानाचा वेळ सकाळी ७ ते ११…

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्र परिसरातील पहिली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० जवानांसोबत आज २१ मे रोजी सकाळी ६ ते ७…

सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या धुमचक्रीत 13 नक्षल्याना कंठस्नान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात तालुक्यात आज सकाळी सी-60जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सी-60

कृषी पुरस्कार २०२० साठी प्रस्ताव सादर करण्याचे राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पालघर : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित…

लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करणाऱ्या वधु पित्यावर ५० हजार रुपयाचा दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी :  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन प्रशासनाने जारी केलेल्या नियमाचे उल्लंघन करून विवाह करणाऱ्या आरमोरी येथील वधू पित्याकडून ५०…

यंदा खरीपाचे १५७ लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० मे : कृषी मालासाठी बाजारपेठेचे संशोधन करण गरजेचे असून केवळ पीक उत्पादनात वाढ महत्वाची नाही तर महाराष्ट्राने आधुनिक तंत्रज्ञान व उत्तम संशोधन…