Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

धोबी समाजाच्या सर्वांगीण विकासाठी समाज मंदिराचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ…

अहेरी दि ९ फेब्रुवारी :- आलापल्ली शहरातील  बजरंग चौक लगत असलेल्या   राखीव जागेत धोबी समाजाच्या सामाजिक,सास्कृतिक तसेच इतर  कामासाठी अन्यत महत्वाचे असल्याने स्थानिक अलापल्लीच्या नागरिकांची

तिमरम येथे विकास कामांचे भूमिपूजन

अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते भूमिपूजन जि.प.सदस्य श्री.अजय नैताम यांच्या प्रमुख उपस्थिति लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी 09 फेब्रुवारी :- अहेरी पंचायत

टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव

इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चेन्नई डेस्क 09 फेब्रुवारी :- पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227

दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि.९ फेब्रुवारी :- अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क दि.०९ फेब्रुवारी :- “थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला. कुष्ठरुग्णांच्या जखमांवर उपचार

अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.20 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राज.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी:-8फेब्रुवारी अहेरी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.आज अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तहसील

सचिवांच्या वाढदिवसाने सुरू झाली गडचिरोलीत चिमणीपाखरांची शाळा.

ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात : डॉ. दिलीप पांढरपट्टे लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली  ८ फेब्रुवारी :- ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे,

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती.गंगा नदी किनाऱ्यावर…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क: वृत्तसंस्था: हरिद्वार 7 फेब्रुवारी उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला

निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबाद नामांतराचा विषय का?; भाजप-शिवसेनेला राज ठाकरेंचा सवाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, ६ फेब्रुवारी: राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. भाजप आणि मनसेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं यासंदर्भात आक्रमक भूमिका

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा ‘सिटीझन ऑफ मुंबई’ या प्रथितयश पुरस्काराने गौरव

कोविड काळात समर्पित भावनेने काम करणाऱ्या महापालिका कामगार व कर्मचाऱ्यांना पुरस्कार केला अर्पण 'रोटरी क्लब'द्वारे देण्यात येणारा 'सिटीजन ऑफ मुंबई' हा पुरस्कार देऊन यापूर्वी अनेक महनीय