Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

सामाजिक कार्याबद्दल माँ विश्र्वभारती सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला गौरव….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली 17 ऑगस्ट :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आलापल्ली येथील ग्रामपंचायत सभागृहात सामाजिक कार्यात विशेष योगदानाबद्दल माँ विश्वभारती सेवा संस्था…

कोरची तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची 17 ऑगस्ट :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुध्दा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात लालचंद जनबंधू यांच्या अध्यक्षतेखाली…

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी 17 ऑगस्ट :-  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. यामध्ये दुधवाही येथील घटनेत…

राजुरा नागरी पतसंस्थेच्या इमारतीचे लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरपना, दि. १६ ऑगस्ट :  राजुरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरा च्या कोरपना शाखेच्या वणी मार्गावर स्थित नवीन इमारतीचे लोकार्पण मंगळवार दिनांक १६ ला करण्यात…

उद्या सकाळी 11 वाजता होणार समूह राष्ट्रगान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : स्वराज्य महोत्सवातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगान घेण्यात येणार आहे. यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक…

जिल्ह्यात फडकले एकूण 5 लक्ष 9 हजारांपेक्षा जास्त झेंडे 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा…

चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य…

गोंडवाना विद्यापीठात ध्वजारोहण संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१५ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ७.३० वा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.     यावेळी…

आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, १६, ऑगस्ट :- भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली परंतु डोंगर दऱ्या - खोऱ्यात, पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाची जनता आजही विकासापासून वंचित राहीलेली आहेत .…

अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ..…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार, १६, ऑगस्ट :- विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील एका कुटुंबातील अन्नातून विषबाधा होऊन ५ मुलांपैकी २मुलांचा मृत्यू झाला असून ३ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर…