दहशतवादाची लढाई सगळ्या देशांनी सामुहिकपणे लढली पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 28 ऑक्टोबर :- आज दहशतवाद संपूर्ण जगासमोरचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. दहशतवाद मुळासकट संपवणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश असून, दहशतवादाची ही लढाई सगळ्या…