Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2023

शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा युवक आघाडी जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 27 जुलै - शेतकरी कामगार पक्षाच्या युवक आघाडी असलेल्या पुरोगामी युवक संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी अक्षय…

विचारज्योत फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वाचनालयाला पुस्तके भेट…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 26 जुलै - विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सकमुर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विविध पुस्तके भेट कार्यक्रम…

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 26 जुलै - आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे.…

27 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 26 जुलै - चंद्रपूर जिल्‍ह्यात जुलै महिन्यात यापूर्वी अनेक तालुक्‍यात अतिवृष्‍टी होऊन अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेल्‍याने व अनेक गावांना पुराचा वेढा पडल्‍याने…

घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 26 जुलै -  आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपुर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे.…

नवनियुक्त अधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांचे अजय कंकडालवार यांनी केले स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि,२६ जुलै : नवनियुक्त अधिकारी IAS वैभव वाघमारे उपविभागीय दंडाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अहेरी येथे रुजू होताच माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती…

कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खा. विजय दर्डा आणि मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण  रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात आयएएस…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतात जावून अजून पंचनामे झाले नाही तात्काळ पंचनामे…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क वरोरा, 24 जुलै - तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात…