गडचिरोली जिल्ह्यापुढे उद्योगनगरी हे शीर्षक लागणार आहे-उद्योग मंत्री उदय सामंत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई : पुढील वर्षापर्यंत गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसल्या जाणार असून गडचिरोली जिल्ह्यापुढे उद्योगनगरी हे शीर्षक लागणार आहे आणि म्हणूनच मोठ्या…