गडचिरोली मलेरिया निर्मूलन योजनेचे धोरण आखण्यासाठी तज्ञांची बैठक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा भारतातील सर्वात जास्त मलेरियाग्रस्त असलेल्या सहा जिल्ह्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी डॉ अभय बंग सर्च, यांच्या अध्यक्षतेखाली मलेरिया निर्मूलनासाठी टास्क फोर्सची स्थापना केली. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच टास्क फोर्सला गडचिरोलीमध्ये अंमलबजावणीसाठी तीन वर्षांचा निर्मूलन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments are closed.