Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनामुळे निधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड ४ नोव्हे :- जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसांपुर्वीच ते

आशा स्वयंसेविकांना राज्य सरकारकडून दिवाळीची मोठी भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना २००० आणि ३००० रुपये राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाणून घेतल्या भामरागड तालुक्यातील समस्या.

आदिवासी विद्यार्थी संघाची कार्यकर्ता बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडल्या समस्या. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. ०४ नोव्हेंबर: भामरागड तालुक्यात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष

US Elections : अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर, मतगणनेत घोटाळ्याचा…

निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागणार असला तरी हा मुकाबला आता रोमांचक होत आहे. बायडन यांना आतापर्यंत 236 आणि डोनाल्ड ट्रंप यांना आतापर्यंत 213 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. लोकस्पर्श

गृहमंत्री अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई, दि. ०४ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली

‘मेहंदी’ फेम अभिनेता फराज खान अभिनेत्याचे निधन.

‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार

“माझ्या पती आणि सासूच्या देहावर उभे राहिलेले रिपब्लिक चॅनेल बंद झाले पाहिजे”,अक्षत अन्वय नाईक .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई | अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादकआणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज (४ नोव्हेंबर) अन्वय

सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? – कंगना राणावत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई 4 नोव्हेंबर:- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्यानंतर विरोधकांनी

नवविवाहित जोडप्यांने तापी नदीवरील प्रकाशा धरणात केली आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नंदुरबार :-तालुक्यातील जून मोहिदे गावातील नवविवाहित - पावबा लक्ष्‍मण भिल वय 22 - सुशिलाबाई पावबा भिल वय 20 वर्षे यांनी घरी दवाखान्यात जात असल्याचे सांगून

नेमका काय आहे, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अन्वय नाईक यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स