Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 23 सप्टेंबर :-  ठाणे येथील मुंब्रा येथे आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणाचा फलाटावरच लोकलची जोरदार धडक लागून जागीच मृत्यू झाला आहे. रामेश्वर भारत…

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी-शहा येणार ? चर्चेला उधाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 23 सप्टेंबर :-  दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी शिवसेनेनं आणि त्यानंतर शिंदे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. अशातच आता…

आरमोरी चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलकांना झाली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आरमोरी 20 सप्टेंबर :-  नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, शेतकयांना, शेतात जाण्यायेण्याकरीता वनविभागाने शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी, रस्त्याच्या दोन्ही…

इंद्रा मालो, सहसचिव, भारत सरकार यांची घोट येथील अंगणवाडी व बालगृहाला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 20 सप्टेंबर :-  इंद्रा मालो, सहसचिव, महिला व बाल विकास विभाग, भारत सरकार यांनी चामोर्शी तालुक्यातील घोट येथील अंगणवाडी क्रमांक 5 ला भेट दिली. यावेळी…

उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा ! – नारायण राणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 20 सप्टेंबर :- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपला अंगावर…

मुंबईत बोचरी थंडी, राज्याचा पारा घसरला !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई  20 सप्टेंबर :-  मुंबईत काल दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. तापमान २३ अंशांपर्यंत खाली गेले होते. हा सप्टेंबरमधील खालावलेल्या तापमानाचा विक्रम ठरला आहे.…

दसरा मेळाव्याचा वाद आता मुंबई हायकोर्टात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 20 सप्टेंबर :- मुंबई महानगरपालिकेने कायदा व सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेनेला शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याचे नाकारले आहे. त्यानंतर शिवाजी…

पूरग्रस्त व मेडिगड्डा’- कालेश्वर सिंचन प्रकल्प बाधितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची माजी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 22, सप्टेंबर :- सिरोंच्या तालुक्यात मागील जुलै ,ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी  याशिवाय मेडिकट्टा धरणामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला . याशिवाय तीनही…

पत्नीला घाबरवण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावून बसला !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार, 22, सप्टेंबर :- पती-पत्नीचे भांडण ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. ही भांडणे परंपरा पूर्वापार सुरू आहेत. पण पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धत होती, त्यामुळे…

महात्मा गांधीजींची कर्मभूमी असलेला वर्धा, गडचिरोली जिल्हा मद्यव्यसनात आघाडीवर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22, सप्टेंबर :- राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. राज्याचा महसूल वाढवा म्हणून ऐन कोरोना काळात राज्य सरकारने मद्य विक्री वरील बंधन उठवले…