Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Education

यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य : प्रो. रजनीश कुमार शुक्ल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. १९ मे : यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्‍तम निवडणूक व्यवस्थापन शक्‍य आहे. असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे…

गोंडवाना विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रशांत सोनावणे यांच्या ‘डिव्हाइस डिझाइनला’ भारत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि ११ मे - डॉ. प्रशांत सोनावणे सहायक प्राध्यापक,पदव्युत्तर शैक्षणिक वाणिज्य विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना भारत सरकार कडून 'स्मार्ट प्रॉब्लेम…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुस्तकाच्या गावाला भेट !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सातारा दि. ७ मे  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली. भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना…

लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. ६ मे : राज्यात कोरोनाचे मोठे संकट असतानाही राज्य शासनाने अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यासोबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य शासनाचे निर्णय जनतेपर्यंत…

महा अंनिस च्या कार्यकर्त्यांचा पारिवारिक मेळावा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ५ मे : १ मे महाराष्ट्र दिनी संस्कृत संस्कृती लाॅन गडचिरोली येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारा शहर शाखा व जिल्हा शाखेच्या…

आमच्या पिढीसाठी जिल्हा परिषद नेतृत्व उभारणारी शाळा : डॉ. नितीन राऊत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, दि. ०१ मे : सहकार, स्थानिक प्रश्नांवर कायदे व गावागावातील नागरिकांशी थेट संपर्काची यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषद. त्यामुळे आमच्या पिढीसाठी जिल्हा परिषद ही…

स्व.महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांकडून निरपेक्ष जन सेवेचे व्रत सुरूच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागझरी, पालघर/२७ एप्रिल : मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे स्वामी रामदासांचे बोधवचन स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळेत असल्याचा प्रत्यय…

शैक्षणिक क्षेत्रात काळानुरूप बदल करून कौशल्य विकासावर भर द्यावा – मंत्री राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. २६ एप्रिल : शिक्षणात समाज परिवर्तनाची क्षमता असते आणि भारती विद्यापीठाचे कार्य याच दिशेने सुरू आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि शैक्षणिक प्रक्रियेत…

दहावी-बारावी परीक्षांच्या निकाल पुन्हा शिक्षकांच्या बहिष्कारामुळे लांबणीवर?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई 23 एप्रिल : राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस…