Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 369 कोरोनामुक्त 175 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

आतापर्यंत 16,348 बाधित झाले बरे.उपचार घेत असलेले बाधित 1,976. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 369 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

शाळा सुरु होण्याआधीच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह.

सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत प्रश्नचिन्ह? लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २१ नोव्हें :- मुंबई आणि ठाणे वगळता २३ नोव्हेंबरपासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत.

मराठा आंदोलकांचा विश्वासघात – प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: नागपूर, दि. २१ नोव्हेंबर : मराठा विद्यार्थांना सरकारने दिलासा देणे आवश्यक होते. परंतु सरकारने मराठा आंदोलकांचा विश्वासघात केला. सरकारने न्यायालयाच्या अधीन

गडचिरोली जिल्ह्यात आज 119 नवीन कोरोना बाधित तर 38 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि.21 नोव्हेंबर : आज जिल्हयात 119 नवीन बाधित आढळून आले. तर आज 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

भारत बंद गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. २१ नोव्हेंबर: केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधीकायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच; आयुक्तांची माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २१ नोव्हें :- दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला असून मुंबईत देखील परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. गेले ५ महिने मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली

मध्य रेल्वे वर २१,२२ व २७,२८ रोजी प्रत्येकी ३ ते ४ तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २१ नोव्हे :- कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ - कल्याण रस्त्यावरील वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या

आदिवासी विद्यार्थीनी गिरविणार सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे धडे-आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे.

आदिवासी विकास विभाग व नवगुरुकुल संस्था यांचा संयुक्त उपक्रम. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक डेस्क 21 नाव्हें:- आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थीनींना

ग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क:- रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या

धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना होणार फायदा : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.

पेठ तालुक्यातील करंजळी येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक डेस्क  21 नोव्हें :- आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे.