Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्णव गोस्वामीला तूर्त दिलासा नाहीच,पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत सोमवारी होणार सुनावणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि. ०७ नोव्हें : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिन्ही आरोपींच्या पोलीस

कोरोनाचा मुंबईतला वेग मंदावला तर दिल्लीत थैमान सुरु!

राजधानी दिल्ली आता कोरानाची राजधानी बनतेय. दिल्लीत दिवसाला 7 हजार पेक्षा जास्त केसेस. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क दिल्लीत काल या वाढीने नवा विक्रमच नोंदवला आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत

चांदी तीन हजार तर सोने ९५० रुपयांनी वाढले.

२२ कॅरेट = १० ग्राम रु. ५०,८१० २४ कॅरेट = १० ग्राम रु. ५१,८१० लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: नागपूर, दि. ०७ नोव्हें.: सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ

खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी.

कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क:- राज्यात खासगी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती देण्याचा निर्णय

हैदराबादची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, कोहलीचा RCB संघ IPL मधून बाहेर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: अबुधाबी : आयपीएल 2020 मधील एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. शुक्रवारी अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अबुधाबी येथे 6 गडी

“फोर्स वनचे शूर आपले संरक्षण करतात,आपण त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

पोलिसांच्या “फोर्स वन” ला पुर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता मिळणार. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क , दि. ६:- विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या

रोजगार व उदयोगास गती देण्याच्या दृष्टीने मेट्रो रेल कॉर्पोरेशला सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि. ०६ नोव्हें: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या दोन स्वतंत्र मार्ग प्रस्तावित आहेत. या मेट्रो रेल संदर्भातील काम उद्योग व

मंत्रालयातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे व प्रशासकीय कामास गती देण्यासाठी कर्मचा-यांच्या पदोन्नती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि ०६ नोव्हें. : राज्याचे प्रश्न व समस्या सोडविणे आणि राज्याला दिशा देण्याचे कामकाज मंत्रालयालयातून होत असताना, येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या

दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळेल; तांत्रिक कारणामुळे होत आहे विलंब – बच्चू कडू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क https://youtu.be/3Rq5V6PK6fg मुंबई डेस्क ०६ नोव्हेंबर :- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यासाठी राज्य शासनाकडून 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज

राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि कामगार महासंघ यांच्या संयुक्त बैठकीत आज सांगली येथे हा निर्णय घेण्यात आला. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क :- 30 नोव्हेंबर 20 20 रोजी पहाटे चार