Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल दि १० : मौजा खेडी ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षापासून रखडलेले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्याच्या संगणमताने सदर रस्त्याच्या कामात मोठ्या…

आलापल्ली येथे अस्थीरोगाच्या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, आलापल्ली, दि. ७ मे : आलापल्ली वनविभागा अंतर्गत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर संकल्पनेतून व पुनम पाटे उपवनसंरक्षक आलापल्ली तसेच राहुल सिंह टोलिया…

यूकाँच्या उपाध्यक्षपदी धोंडणे तर कोषाध्यक्षपदी चंडीकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  देसाईगंज:- तालुका युवक कॉंग्रेसने तालुक्यात कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात आला. त्यामध्ये तालुक्यातील विविध गावातील समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या युवकांची पक्षात…

शरद पवार ही महाराष्ट्राची गरज- डाॅ.जितेंद्र आव्हाड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 3 मे : ठाणे शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोटे नुकसान आहे. सध्या राज्यात संस्कृतीहीन…

आजचे मंत्रिमंडळ बैठक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 3 मे : कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज…

मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ञ समितीने…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 2 मे : राज्यातील अतिमहत्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकीत हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक…

महाराष्ट्रदिनी घेतला दारूबंदीचा ठराव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 2 मे :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या विसोरा गावाने महाराष्ट्र दिनी दारूबंदीचा ठराव पारित केला आहे. नियमांचे उल्लंघन…

खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, दि.02 : खरीप हंगामापूर्वी जिल्हयात खते व बियाणांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…

नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई : उपमुख्यमंत्री, फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 2 मे : नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न…

लोकसंख्या व तरुणांचा फायदा घेतल्यास देश विकसित होवू शकतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 03 मे :लोकसंख्या व तरूणाईचा फायदा घेवून चीन अमेरिका सारखे देश विकसित झाले. भारताने जर तरूणांचा, येथील लोकसंख्येचा फायदा घेतला तर भारतही विकसित राष्ट्र बनेल…