Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी/ दि.१५ ऑगस्ट :-  भारतीय स्वातंत्र्याचा या अमृतमहोत्सवी वर्षात डोळे दिपवून टाकणार स्वातंत्र्योत्सव भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या ठिकाणी पार पडला. राज्याचे…

ग्रा.प.बोरी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बोरी, १६ ऑगस्ट :- जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बोरी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत…

वन विभागाच्या गौरवास्पद कामगिरीचा वन मंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ओमप्रकाश  चुनारकर चंद्रपूर, दि. १६ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनी चंद्रपूर जिल्ह्यातील वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी वन्यजीव आणि वनसंरक्षणाचे…

भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हाच खरा स्वातंत्र्य दिन – सुरज पि. दहागावकर 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपुर, दि, १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशभर साजरा होत आहे. त्यानि पेमित्ताने विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे दि. १३-१५ आगस्ट दरम्यान…

वसई तालुक्यासहित पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. १५ ऑगस्ट: दरवर्षी पालघर जिल्ह्यात दिनांक १४ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात जे स्वातंत्र्य सैनिक…

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात ध्वजारोहन..!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, १५ ऑगस्ट : तालुक्यातील इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.  स्वातंत्र्याला ७५…

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 84 प्रलंबित आणि 847 दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.15 ऑगस्ट : भारत देशातील संपुर्ण न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व मा. उच्च…

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र" आजादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग…

जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची  झालेली हत्या  हा मानवतेला लागलेला कलंक  – केंद्रिय राज्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई दि. १५ ऑगस्ट :  जातीवाद हा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाला लागलेला कलंक आहे. जातीवादाच्या अजगराचा  स्वातंत्र्याला विळखा पडला असून जातिवाद संपुष्टात…

उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू.., मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेनेचे संजय…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १५ ऑगस्ट : मंत्री मंडळाच्या खाते वाटपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप उपाशी तर शिंदे गट उपाशी अशी टीका समनवमधून केली होती. यावर मंत्री…