Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन्यथा….बँकांमधून गोठवली जाईल शासकीय खाती – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 22 जुलै :- जिल्ह्यातील पूर परिस्थतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी केलेल्या बियाणांसोबतच खतेसुध्दा वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार…

कृषी पायाभुत सुविधा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 22 जुलै :- जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आदींसाठी कृषी पायाभुत सुविधा अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा नियोजन…

बल्लारपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 22 जुलै :- गत दोन आठवड्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांना जबर फटका बसला. बल्लारपूर तालुक्यातसुध्दा मोठ्या प्रमाणावर शेतमालाची…

मुद्रांक शुल्काच्या दंडाबाबत सवलत योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 22 जुलै :-  दिनांक 1 एप्रिल 2022 पासुन सुरु झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दिनांक 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. तरी थकीत…

डॉ.अनिल हिरेखन यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ,दि.२१ :  गोंडवाना विद्यापीपीठात नव्याने रुजू झालेले उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी आज गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार प्रभारी कुलसचिव…

डॉ. अनिल हिरेखण गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि २२ जुलै : गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून डॉ. अनिल हिरेखण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. हिरेखण हे सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

“मिनिमम बॅलन्स” शुल्क बँक आकारू शकत नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आनंद मांडवे, रिझर्व बँकेच्या आदेशानुसार बँकांनी खातेधारकांना "बीएसबीडी" अंतर्गत 'झीरो बॅलन्स' खाते उघडण्याची सेवा दिली पाहिजे. त्यात किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक…

अतिशय दुःखद घटना..पत्रकार राम परमार यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २२ जुलै : पालघर येथील हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी राम परमार यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या या अवेळी…

गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 21 जुलै :-  दहीहंडी आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे गेले 2 वर्ष महाराष्ट्रातील हे मोठे सण हे साधेपणाने साजरे करण्यात आले.…