बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता करावी : मिलिंद खोंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली, दि. ६ जानेवारी : आजची पत्रकारिता ही गतिमान झाली असल्याने बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता केली पाहिजे. सोशल मीडियामुळे…