३ दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही! पोलिसांची डोळेझाक, महावितरणचा गलथान कारभार; तनिष्का कांबळेला न्याय…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, दि. २१ ऑगस्ट: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी ठरलेल्या तनिष्का कांबळे ( वय - १५ वर्षे ) हिला मृत होऊन ३ दिवस झाले तरीही अद्यापपर्यंत कुणाविरुद्धही गुन्हा…