मराठा आरक्षण प्रकरणात केंद्राने लक्ष देण्याची गरज- ना. अशोकराव चव्हाण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. १५ फेब्रुवारी: मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी देशातील उत्तमातील उत्तम वकिलांची टिम राज्यशासनाने उभी केली आहे.!-->!-->!-->…