‘भारत जोडो’ यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्याचे काम करणार !: बाळासाहेब थोरात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कळमनुरी, हिंगोली, दि. १२ नोव्हेंबर:- कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर…