अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ..…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विरार, १६, ऑगस्ट :- विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील एका कुटुंबातील अन्नातून विषबाधा होऊन ५ मुलांपैकी २मुलांचा मृत्यू झाला असून ३ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर…