सामान्य नागरिक केंद्र बिंदू ठेवून प्रशासनाचे व्हावे सुशासन…!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 08 सप्टेंबर :- सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती…