सिकलसेल मध्ये काळजी घेणे हेच बिमारी न होऊ देण्यासाठी पुरे आहे- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 29 जुलै :- सिकलसेल मध्ये काळजी घेणे हेच बिमारी न होऊ देण्यासाठी पुरे आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज नागपूर येथे…