जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची झालेली हत्या हा मानवतेला लागलेला कलंक – केंद्रिय राज्यमंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई दि. १५ ऑगस्ट : जातीवाद हा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाला लागलेला कलंक आहे. जातीवादाच्या अजगराचा स्वातंत्र्याला विळखा पडला असून जातिवाद संपुष्टात…