…आणि पुन्हा एकदा प्रगतीशील, सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे राज्य निर्माण करूया…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उलथापालथीबाबत ज्या प्रवृत्ती आहेत त्याविरोधात महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही...…