Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2020

विज बिलावर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी -देवेंद्र फडणवीस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती डेस्क  22 नोव्हें :- लॉकडाऊन मध्ये आलेली वीज बिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते मात्र यावर त्यांनी लोकांचा विश्वासघात केला

घुग्गुस शहराजवळील वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर डेस्क २२ नोव्हें :- घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी पाच जण नदीवर

शेकडो शिक्षक करोना संक्रमित.

23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय? शाळेत न बोलावण्याची शिक्षक संघटनांची मागणी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २२ नोव्हें :-

23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घ्या- आ. ना. गो. गाणार.

मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क २२ नोव्हें :-राज्य शासनाने 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शाळा निर्णय रद्द करण्यात

नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच- मनपा आयुक्तांचे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क २१ नोव्हें :- दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक

कॉमेडियन भारती सिंहला अटक,गांजा घेत असल्याची कबुली.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती

डॉ. नीलम गोर्हे ठरले ‘संविधान रत्न’ पुरस्काराचे मानकरी.

संविधानाच्या मार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे !!!प्रबोधनाच्या परंपरामुळेच पुरस्कारास पात्र ठरले: डॉ. नीलम गोर्हे यांची भावना. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई

विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम – आदित्य ठाकरे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कल्याण डोंबिवली डेस्क:-विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी

राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली नाही-उदय सामंत उच्च व तंत्र…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली डेस्क :- राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय

शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहमदनगर डेस्क:- 'राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले आहे, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय