Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2020

औरंगाबाद शहरातील शाळा राहणार 3 जानेवारीपर्यंत बंद, ग्रामीण भागातील शाळा होणार सुरु .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क औरंगाबाद डेस्क: - राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

साखरखेरडा येथे ATS ची कारवाईत 2 पिस्टल जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: बुलडाणा, 21 नोव्हेंबर: जिल्ह्यातील साखरखेरडा येथे आज 21 नोव्हे. रोजी अकोला ATS च्या पथकाने हजेरी देत एका युवकाला बॉक्स सह ताब्यात घेतल्या नंतर त्याला साखरखेरडा

कोल्हापूरचा आणखी एक जवान देशासाठी शहीद.

कोल्हापूरातील निगवे खालसा येथे राहणारे रहिवासी होते. शनिवारी रात्री राजौरी सीमेवर ही चकमक झाली. पहाटे तीनच्या सुमारास वीर जवान संग्राम शिवाजी पाटील यांना वीर मरण आलं. लोकस्पर्श न्यूज

नागपूर येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपची मालमत्ता जप्त, ३२.७५ लाखांचा थकीत मालमत्ता कर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क. नागपूर डेस्क 21 नोव्हें :- सीताबर्डी येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपसह इतर थकबाकीदारांच्या सहा मालमत्ता नागपूर महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांवर तब्बल ३२

चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 369 कोरोनामुक्त 175 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

आतापर्यंत 16,348 बाधित झाले बरे.उपचार घेत असलेले बाधित 1,976. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 369 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना

शाळा सुरु होण्याआधीच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह.

सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत प्रश्नचिन्ह? लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २१ नोव्हें :- मुंबई आणि ठाणे वगळता २३ नोव्हेंबरपासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत.

मराठा आंदोलकांचा विश्वासघात – प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: नागपूर, दि. २१ नोव्हेंबर : मराठा विद्यार्थांना सरकारने दिलासा देणे आवश्यक होते. परंतु सरकारने मराठा आंदोलकांचा विश्वासघात केला. सरकारने न्यायालयाच्या अधीन

गडचिरोली जिल्ह्यात आज 119 नवीन कोरोना बाधित तर 38 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि.21 नोव्हेंबर : आज जिल्हयात 119 नवीन बाधित आढळून आले. तर आज 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

भारत बंद गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. २१ नोव्हेंबर: केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधीकायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच; आयुक्तांची माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २१ नोव्हें :- दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला असून मुंबईत देखील परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. गेले ५ महिने मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली