Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चारमधून उभ्या होत्या. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जळगाव डेस्क 18 जानेवारी :- जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्यांना जीवे मारण्याची धमकी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १८ जानेवारी: मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार

काटोल मतदार संघात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व

नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर 18 जानेवारी:- काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात

Covid Vaccine घेतल्यानंतर 24 तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू

लस घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली 18 जानेवारी:- कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं होतं. आजही

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, 18 जानेवारी: 1 जानेवारीपासून आतापर्यंत पेट्रोलच्या भावात प्रति लिटर 1.24 रुपये वाढ झाली असून, डिझेलचा दर 1.26 रुपयांनी वाढला आहे. नवीन वर्षात

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद

भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाला तर मुलगीही पराभूत लोकस्पर्श न्यूज नेटवर्क औरंगाबाद, दि. १८ जानेवारी:  संपूर्ण राज्यात आदर्श म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात

राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार?

माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांची सूचना लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 17 जानेवारी:- पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी

कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं हीच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, डेस्क 17 जानेवारी :- बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे,

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळेल या अनुषंगाने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

शेतकरी ते ग्राहक वस्तू पोहचवण्याची व्यवस्था लॉकडाऊन काळात मजबूत झाली- ना.डॉ. गोऱ्हे नीलम. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क 17 जानेवारी :- लॉकडाऊन काळात शेतकरी बांधवांनी खूप छान काम