Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपूरी, 19, ऑक्टोबर :- ब्रम्हपूरी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामुळे…

चोरीच्या 30 मोटर सायकली जप्त, 3 आरोपींना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 19,ऑक्टोबर :-  वजीराबाद गुन्हे शोध पथकाकडून चोरीच्या 30 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून 21,80,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 आरोपींना अटक…

अट्टल दुचाकी चोर अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 19 ऑक्टोबर :- मोर्शी उपविभागात दुचाकीसह शेतातील मोटरपंप आणि केबल वायर चोरून हैदोस घालणारा अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती  ग्रामीण पोलीसांनी…

मल्लिकार्जुन खरगे काॅंग्रेसचे नवे अध्यक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर :- भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यात मल्लिकार्जुन खरगे यांनी बाजी मारली असून आत ते काॅंग्रेसचे नवे…

सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड सुरूच !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 19 ऑक्टोबर :-  सिरोंचा वनविभागात अवैध मौल्यवान झाडांची अवैध व तस्करी मध्ये वनकर्मचार्यांचे वनतस्करांसोबत संबंध असल्याचे चौकशीत दोषी आढळल्याने वनपरिक्षेत्र…

‘आप’ च्या कार्यालयावर हल्ला … वांद्रे पूर्व येथील घटना !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :-  वांद्रे पूर्व येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर काल रात्री काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे आपच्या…

ब्रह्मपुरी तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करा 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रह्मपुरी,  19 ऑक्टोबर :- चंद्रपूर जिल्ह्यातील ४०७ जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मराठी शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. कमी…

उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबियांची ईडी मार्फत चौकशी व्हावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :-  ना खाउंगा, ना खाने दुंगा या संकल्पनेतून प्रेरीत होउन दादर मधील सामाजिक कार्यकर्त्या गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात उध्दव ठाकरे आणि…

आर्यन खान प्रकरणात तपास योग्य पध्दतीने झाला नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :- अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने झाला नसल्याचा एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या…

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार – अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :-  राज्यातील सर्व सामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत…