आलापल्लीच्या संघमित्रा बुद्ध विहारातील प्रवचन ,वर्षावास मालिकेचा शांततामय समारोप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
“वर्षवास हा पावसाळ्याचा काळ नसून, आत्मशुद्धीचा आणि समाजजागृतीचा ऋतू आहे — आणि आलापल्लीने यंदा या ऋतूला करुणेचा आणि ज्ञानाचा उत्सव बनवला.”
आलापल्ली : आलापल्ली…