राज्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी राज्य महिला आयोग…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नंदुरबार, दि. १० फेब्रुवारी : ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्य यांचे पद रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य महिला…