Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Agriculture

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यामध्ये काँग्रेसचा पाठिंबा – मंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या न्याय-हक्काच्या लढाईत काँग्रेस नेहमीच सोबत. शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनास हजारो शेतकऱ्यांचा सहभाग..मंत्री वडेट्टीवार केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने

शेतकऱ्याच्या ‘भारत बंद’ मध्ये काँग्रेस सहभागी होणार

-प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची मोठी घोषणा लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ६ डिसेंबर : मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्याच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ची

रिसोर्स बँकेतील शेतक-यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे साधणार संवाद

०७.१२.२०२० रोजी, दुपारी ३.०० वाजता कृषि विभागाच्या Agricultural department, GoM या युट्युब चॅनलवर साधणार संवाद. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 06 डिसेंबर : कृषि विस्तार कार्यामध्ये

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत पाच बैठका कुठल्याही

कृषी विशेषज्ञ पी. साईनाथ यांचे केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात मत .

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा हल्लाबोल सुरू आहे. कृषी तज्ज्ञ पी. साईनाथ यांनी कृषी कायद्यातील वादग्रस्त क्लॉजवर नेमकं बोट ठेवून हा कायदा शेतकरी विरोधी असल्याचं

शेतकऱ्यांचे दोन दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि.१२ नोव्हे : निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला होता.

चंद्रपूर जिल्ह्यात 54 धान खरेदी केंद्र सुरू.

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.. चंद्रपूर, दि. 11 नोव्हेंबर: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतुने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन 2020-21 या

आदर्शगांव योजनेसाठी कृषी विभागाने अर्ज मागविले.

लोकस्पर्श न्यूज: गडचिरोली 11 नोव्हें. : आदर्शगांव योजना प्रामुख्याने लोकसहभागातून ग्रामविकास व लोकाभिमुख कार्यक्रमात शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारलेली आहे. लोक कार्यक्रमात शासनाचा

दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळेल; तांत्रिक कारणामुळे होत आहे विलंब – बच्चू कडू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क https://youtu.be/3Rq5V6PK6fg मुंबई डेस्क ०६ नोव्हेंबर :- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यासाठी राज्य शासनाकडून 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज