Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्हयात वाढता कोरोना- आज 131 नवीन कोरोना बाधित तर 47 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 22 नोव्हें :- आज जिल्हयात 131 नवीन बाधित आढळून आले. तर आज 47 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
विज बिलावर राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी -देवेंद्र फडणवीस.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क 22 नोव्हें :- लॉकडाऊन मध्ये आलेली वीज बिल यात सवलत देऊ असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते मात्र यावर त्यांनी लोकांचा विश्वासघात केला!-->!-->!-->…
घुग्गुस शहराजवळील वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क २२ नोव्हें :- घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी पाच जण नदीवर!-->!-->!-->…
शेकडो शिक्षक करोना संक्रमित.
23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय? शाळेत न बोलावण्याची शिक्षक संघटनांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २२ नोव्हें :-!-->!-->!-->!-->!-->…
23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घ्या- आ. ना. गो. गाणार.
मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क २२ नोव्हें :-राज्य शासनाने 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शाळा निर्णय रद्द करण्यात!-->!-->!-->…
नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच- मनपा आयुक्तांचे आदेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क २१ नोव्हें :- दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक!-->!-->!-->…
डॉ. नीलम गोर्हे ठरले ‘संविधान रत्न’ पुरस्काराचे मानकरी.
संविधानाच्या मार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे !!!प्रबोधनाच्या परंपरामुळेच पुरस्कारास पात्र ठरले: डॉ. नीलम गोर्हे यांची भावना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई!-->!-->!-->!-->!-->…
विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम – आदित्य ठाकरे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कल्याण डोंबिवली डेस्क:-विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी!-->!-->!-->…
राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली नाही-उदय सामंत उच्च व तंत्र…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली डेस्क :- राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय!-->!-->!-->…
शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदनगर डेस्क:- 'राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले आहे, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय!-->!-->!-->…