Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह 40 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. 25 नोव्हेंबर: एका मृत्यूसह आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तर आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.!-->!-->!-->…
‘भारत बंद’ मोर्चात बैलबंड्यांसह शेतकरी सहभागी होणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 25 नोव्हेंबर :- केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधीकायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग!-->!-->!-->…
निर्मलाला हेल्पिंग हंड्स व मित्रांकडून मिळाला निवासाचा आधार.
ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: मनात जिद्द जनमाणसाप्रती आपुलकी असेल तर आकाशही ठेंगणे वाटू लागते. असच काही हेल्पिंग हंड्स संस्थेकडून नाविन्य!-->!-->!-->…
खावटी योजनेची वस्तू खरेदी तात्काळ थांबवा, विवेक पंडित यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
उसगाव डेस्क २५ नोव्हेंबर :- खावटी योजने च्या माध्यमातून होणारी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तात्काळ थांबवावी अशी मागणी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा!-->!-->!-->…
तलाठ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर धानाची खरेदी घ्यावी – अजय कंकडालवार जि. प.अध्यक्ष
जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निवेदन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: गडचिरोली हा नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा असून या!-->!-->!-->!-->!-->…
राज्यात २८ नोव्हें शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु.
या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस!-->!-->!-->!-->!-->…
धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन- राज्य सरकार
या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
लोकस्पर्श!-->!-->!-->!-->!-->…
केंद्र सरकारच्या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी
केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा.
केंद्राकडून राज्याला निधी आला नसल्याचा राज्याचा आरोप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकार राज्यालामदत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
हिंदी भाषिक भवनावरुन युवा साहित्यिक सर्वेश तरेंचा मुख्यंमंत्री उध्दव ठाकरेंना थेट ‘आगरी पत्र’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ‘हिंदी भाषिक भवन’ प्रस्तावाला मंजुरी दिल्याने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट ‘आगरी’!-->!-->!-->…
‘लोकस्पर्श’ चा दणका, वन कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.२४ नोव्हेंबर: कोणतीही चूक नसतांंना भामरागड वन विभागातील लेखापाल एम. जे. पिल्लीवार यांना भामरागड उपवनसंरक्षकांनी (प्रादेशिक) निलंबित केले!-->!-->!-->…