Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Maharashtra

23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घ्या- आ. ना. गो. गाणार.

मिलिंद खोंड, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क २२ नोव्हें :-राज्य शासनाने 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शाळा निर्णय रद्द करण्यात

नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच- मनपा आयुक्तांचे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क २१ नोव्हें :- दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक

डॉ. नीलम गोर्हे ठरले ‘संविधान रत्न’ पुरस्काराचे मानकरी.

संविधानाच्या मार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान दीपगृहाप्रमाणे !!!प्रबोधनाच्या परंपरामुळेच पुरस्कारास पात्र ठरले: डॉ. नीलम गोर्हे यांची भावना. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई

विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम – आदित्य ठाकरे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कल्याण डोंबिवली डेस्क:-विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी

राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली नाही-उदय सामंत उच्च व तंत्र…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली डेस्क :- राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय

शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहमदनगर डेस्क:- 'राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले आहे, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय

औरंगाबाद शहरातील शाळा राहणार 3 जानेवारीपर्यंत बंद, ग्रामीण भागातील शाळा होणार सुरु .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क औरंगाबाद डेस्क: - राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.

साखरखेरडा येथे ATS ची कारवाईत 2 पिस्टल जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: बुलडाणा, 21 नोव्हेंबर: जिल्ह्यातील साखरखेरडा येथे आज 21 नोव्हे. रोजी अकोला ATS च्या पथकाने हजेरी देत एका युवकाला बॉक्स सह ताब्यात घेतल्या नंतर त्याला साखरखेरडा

कोल्हापूरचा आणखी एक जवान देशासाठी शहीद.

कोल्हापूरातील निगवे खालसा येथे राहणारे रहिवासी होते. शनिवारी रात्री राजौरी सीमेवर ही चकमक झाली. पहाटे तीनच्या सुमारास वीर जवान संग्राम शिवाजी पाटील यांना वीर मरण आलं. लोकस्पर्श न्यूज

नागपूर येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपची मालमत्ता जप्त, ३२.७५ लाखांचा थकीत मालमत्ता कर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क. नागपूर डेस्क 21 नोव्हें :- सीताबर्डी येथील छाबरा हॉटेल्स ग्रुपसह इतर थकबाकीदारांच्या सहा मालमत्ता नागपूर महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांवर तब्बल ३२