Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

National

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून मोठी माहिती समोर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना…

बीजापूरमध्ये नवा इतिहास; १४ इनामी नक्षलवाद्यांसह २४ माओवादी आत्मसमर्पित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  बीजापूर, १ मे – छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बीजापूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या मालिकेत पुन्हा एक मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. पूर्वी बस्तर डिव्हिजनमधील…

ATMमधून ₹100 – ₹200 च्या नोटांबाबत RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई : देशातील सामान्य नागरिकांना व्यवहार करताना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे ₹100 व ₹200च्या नोटांची कमतरता. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) हा प्रश्न…

नक्षलवाद्यांकडून बीजापूर-तेलंगणा सीमावर्ती भागातील लष्करी मोहीम तात्काळ थांबवण्याची विनंती. शांतता…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सुकमा: उत्तर पश्चिम बस्तर विभागातील नक्षल चळवळीचे प्रभारी रूपेश यांनी एका प्रेस नोटद्वारे राज्य आणि केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांनी बीजापूर…

लठ्ठपणा या वाढत्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांकडून देशभरातल्या १० व्यक्तींची निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. काल झालेल्या मन की बातच्या…

शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचं जागतिक वारसामध्ये नामांकन करण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसमध्ये

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांचं एक…

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तर, परवेश वर्मा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपची सत्ता आली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव करत भाजपाने मोठा विजय मिळवला. रेखा गुप्ता यांची…

गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्याच्या अंमलबजावणीतून राज्यात…

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई:- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२…