Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
National
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतली सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
पाटणा:- जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर!-->…
थंडी वाढणार,काश्मीर तर हिमाचलमध्ये हिमवृष्टी दिल्ली, हरियाणामध्ये पाऊस.
नवी दिल्ली : डोंगरांवर बर्फवृष्टी आणि पावसाचा परिणाम आता मैदानी भागावर देखील दिसू लागला आहे. हिवाळ्यातील पहिला पाऊस रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाला. हा पाऊस जरी सौम्य असला तरी!-->…
नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.
जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड!-->!-->!-->!-->!-->…
लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित.संजय राठोड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि.14 : - लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय!-->!-->!-->…
भारत समजू शकतो आणि समजावूही शकतो.आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जैसलरमेर, राजस्थानः भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी चीन, पाकिस्तानला ठणकावलं!-->!-->!-->…
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? कसं करावं लक्ष्मीपूजन?
दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिला दिवस. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकत्रितपणे साजरी केली जाणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिंदू सणांमध्ये गणेशोत्सव आणि!-->!-->!-->!-->!-->…
तेलंगणा सरकारने दीवाळीच्या आदल्या दिवशी आधीच फटाकेबंदीचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हैदराबाद डेस्क: उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तेलंगणा सरकारने दीवाळीच्या आधीच आदेश जाहीर करत फटाक्यांवर तात्काळ बंदी आणलीय. फटाक्यांची विक्री आणि वापरावर!-->!-->!-->…
LoCवर पाकशी लढताना महाराष्ट्राला दोन वीरपुत्र शहीद.
ऐन दिवाळीत काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राला दोन वीरपुत्र गमवावे लागले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: पाकिस्तानने ऐन!-->!-->!-->!-->!-->…
काश्मीरचा बारामुल्ला मध्ये पाककडून गोळीबार; २ जवान शहीद, ४ नागरिकही ठार.
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
श्रीनगर डेस्क : सणाच्या तोंडावरच पाकस्तानने आपल्या!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्राला केंद्राचं निसर्ग चक्रीवादळासाठी 268 कोटी मंजूर.
केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने विविध राज्यांना!-->!-->!-->!-->!-->…