Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

‘मुख्यमंत्री असताना कुणाकुणाला धमकावलं हे सांगायला भाग पाडू नका’- धनंजय मुंडे

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही, अशी सडकून टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केले आहेत. फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीतील मंत्र्यानं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार भारत भालके यांचं निधन.

भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क २८ नोव्हेंबर :-

गडचिरोलीत आज 65 नवीन कोरोना बाधित तर 54 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २६ नोव्हेंबर :- आज जिल्हयात 65 नवीन बाधित आढळून आले. तर आज 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

विदर्भात पावसाचा अंदाज..पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने परिणाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती डेस्क २६ नोव्हेंबर :- पश्चिम बंगालच्या उपसागरात निवार नावाचे चक्रीवादळ तयार झाल्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटसह पावसाची शक्यता

कोरोना इफेक्ट :- आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार.

कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली

‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा’-ओवेसीं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हैदराबाद डेस्क २५ नोव्हेंबर :- एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आव्हान दिलं आहे. ओवेसी यांनी

वाढता कोरोना च्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाची सक्तीची नियमावली जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २५ :- देशात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता केंद्रीय गृहमंत्रालयानं बुधवारी निरीक्षण, नियंत्रण आणि सावधगिरीसाठी काही नवे निर्देश जाहीर केले आहेत.

निर्मलाला हेल्पिंग हंड्स व मित्रांकडून मिळाला निवासाचा आधार.

ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: मनात जिद्द जनमाणसाप्रती आपुलकी असेल तर आकाशही ठेंगणे वाटू लागते. असच काही हेल्पिंग हंड्स संस्थेकडून नाविन्य

राज्यात २८ नोव्हें शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु.

या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस

धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन- राज्य सरकार

या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. लोकस्पर्श