Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Top News
विदर्भात पावसाचा अंदाज..पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने परिणाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क २६ नोव्हेंबर :- पश्चिम बंगालच्या उपसागरात निवार नावाचे चक्रीवादळ तयार झाल्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटसह पावसाची शक्यता!-->!-->!-->…
कोरोना इफेक्ट :- आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार.
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली!-->!-->!-->!-->!-->…
‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा’-ओवेसीं
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हैदराबाद डेस्क २५ नोव्हेंबर :- एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आव्हान दिलं आहे. ओवेसी यांनी!-->!-->!-->…
वाढता कोरोना च्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाची सक्तीची नियमावली जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २५ :- देशात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता केंद्रीय गृहमंत्रालयानं बुधवारी निरीक्षण, नियंत्रण आणि सावधगिरीसाठी काही नवे निर्देश जाहीर केले आहेत.!-->!-->!-->…
निर्मलाला हेल्पिंग हंड्स व मित्रांकडून मिळाला निवासाचा आधार.
ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: मनात जिद्द जनमाणसाप्रती आपुलकी असेल तर आकाशही ठेंगणे वाटू लागते. असच काही हेल्पिंग हंड्स संस्थेकडून नाविन्य!-->!-->!-->…
राज्यात २८ नोव्हें शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु.
या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस!-->!-->!-->!-->!-->…
धान उत्पादकांना 700 रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन- राज्य सरकार
या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये देण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
लोकस्पर्श!-->!-->!-->!-->!-->…
केंद्र सरकारच्या दुजाभावाबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी
केंद्र सरकार राज्याला मदत करत नसल्यामुळे कोंडी होत असल्याची चर्चा.
केंद्राकडून राज्याला निधी आला नसल्याचा राज्याचा आरोप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकार राज्यालामदत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
‘लोकस्पर्श’ चा दणका, वन कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.२४ नोव्हेंबर: कोणतीही चूक नसतांंना भामरागड वन विभागातील लेखापाल एम. जे. पिल्लीवार यांना भामरागड उपवनसंरक्षकांनी (प्रादेशिक) निलंबित केले!-->!-->!-->…
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना.
पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती.
कोरोना परिस्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणारे राजकारण न करण्यासाठी राजकीय पक्षांना सूचना देण्याची केली मागणी.
लोकस्पर्श!-->!-->!-->!-->!-->…